Mahatma Gandhi Speech in Marathi
महात्मा गांधीचा जन्मदिवस, ज्याला आपण आदराने गांधी जयंती म्हणतो. महात्मा गांधी यांच्या व्यंग्यरहित आणि मार्गदर्शक जीवनाच्या मंत्रांची नंतर पिढीला केंद्रभूत केलेली शिक्षणं महत्त्वाची आहे. त्यांच्या जीवनाच्या शिक्षणांची जाणीव म्हणजेच सत्य, सरालता व प्रेमाभरलेली जीवनपद्धती. हे लेख तुम्हाला महात्मा गांधी ज्ञानाच्या प्रश्नांचे उत्तरपत्रीत अनुभवायला मदत करणार असलेल्या एका मराठीतील गांधी जयंती भाषणामध्ये मार्गदर्शन करतो.
महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण मराठी मध्ये बघणार आहोत. दरवर्षी आपण 02 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजींची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करतो. या दिवशी आपल्या शाळेत, कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अशावेळी भाषण स्पर्धा आयोजित केली जाते. किंवा आपल्याला कर्याक्रमात भाषण सूत्रसंचालन करावे लागते.
Mahatma Gandhi Speech Marathi (महात्मा गांधी जयंती भाषण मराठी)
सर्वांना शुभ सकाळ!
आज स्पष्टपणे आपल्या भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अडचण आहे, आवडलेले, “बापू” असं म्हणतलेले महात्मा गांधी यांचा जन्मदिन. तब्बल 100 वर्षांपूर्वी, सत्य आणि अहिंसेच्या सिद्धांतांना पाळणारे या महान बुद्धिवंताचा जन्म येथे झाला होतं.
महात्मा गांधी, सत्य, अहिंसा आणि प्रेम – यांचा मार्गदर्शन करणारे एक साधारण व्यक्ती होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात अभ्यासलेला ‘अहिंसा’ चा मार्ग, तोच आजही विश्वातील कोणत्याही संघर्षातील सर्वात मार्गदर्शक घाणरा मार्ग आहे.
त्यांच्या अत्यंत साधारण जीवनलेल्या प्रेरणाच्या अनुपेक्षा, त्यांनी स्वंयाच्या या अध्वनी सत्याच्या शोधात डोळ्यांत पाहिलेली अचूक ज्योत अजूनही आधुनिक भारताच्या जनतेसाठी म्हणजेच ‘सत्य’ असलेला मोठा प्रकाशमय तारा आहे.
महात्मा गांधी म्हणजे ‘महान आत्मा’ या अर्थाने विश्वास केलेले आहे. म्हणजे सत्याच्या मार्गावर चालणारे एक साधारण माणूस, पण आपल्या अद्वितीय विचारांमुळे जगात प्रेरणा देणारा एक महान व्यक्तित्व. त्यांच्या दृष्टांतामुळे जगातल्या लोकांना सजीव आशा आहे की ते आपले अन्यायी म्हणजेच निर्वासित समाजाशी सामान्य माणूसांच्या मुकामी शांतीने सामना करू शकतील.
आज ‘गांधी जयंती’ ह्या एका खास दिवशी आपल्याकडे येथे जमलेल्या सर्व स्थानकांची वर्वरती केली जाईल. त्या या कोमल स्त्री माणूसाच्या देखील आपल्या अस्थिर मनाला अवघडी सूचना मिळतात. ह्या अस्ल्याच सोप्या माणूसाने तेथे एक धडसा केला की जगभरातील कोणताही शक्तीस्पद दल, इतिहासातील कोणत्याही प्रतिष्ठित सामाजिक चालवलीच्या विरुद्धता.
अस्या महान व्यक्तित्वाच्या जन्मदिवसी आम्ही स्तब्ध होतो, जून्या शास्त्रीय काळातील गडकिच्या उड्यात असलेल्या ह्या अभूतपूर्व स्वरुपाचा आँवाटा घेतो.
जगातल्या सर्व लोकांना ‘गांधी जयंती’च्या हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद!
मराठीत गांधी जयंती भाषण
सत्य, अहिंसेचे धडे दिले जगतास !
कोटी कोटी वंदन करतो मी बापू तुम्हास !!
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या मित्र-मैत्रिणींनो.! आपण दरवर्षी 02 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती मोठ्या उत्साहात, आनंदात साजरी करतो. या दिवशी आपले थोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असतो. त्यांचा जन्म 02 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. लोक त्यांना प्रेमाने बापूजी म्हणत.
महात्मा गांधीजींनी सत्य अहिंसेचा मार्ग अवलंबून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत खूप मोलाचे योगदान दिले. त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता न मानता सामाजिक समानतेला जास्त महत्त्व दिले. साधी राहणी व उच्च विचार यास प्राधान्य दिले.
जगाला अहिंसेची शिकवण गांधीजींनी दिल्याने जगभर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद!
जय हिंद! जय भारत!
महात्मा गांधी जयंती भाषण मराठी
जीवन जगले देशासाठी…
देशच होता त्यांचा प्राण !
स्वतंत्र केली भारतमाता…
ते गांधीजी फार महान !!
सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य साहेब, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींना.!
मी सावित्री…
सर्वांना माझा नमस्कार !
आज मी आपणांसमोर भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख नेते, सत्य व हिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे, ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती.
महात्मा गांधी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा, हातात काठी आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळाबाई असे होते.
महात्मा गांधी हे वकील होते. महात्मा गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर, माध्यमिक शिक्षण राजकोट, वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले.
त्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. ते भारतीयांना अपमानास्पद वागणूक देत होते. गरीब जनतेवर अनन्य असे अत्याचार करीत होते. म्हणून गांधीजींनी अन्यायविरुद्ध लढण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सत्य, अहिंसा या तंत्राचा वापर केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले.
त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलने केली. चले जाओ, भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना पळवून लावले. अखेर अनेक प्रयत्नांमुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.
महात्मा गांधीजींची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. त्यांनी देशवासीयांना सत्य, अहिंसा व मानवतेची शिकवण दिली. त्यांनी महात्मा व राष्ट्रपिता अशा पदव्या प्राप्त केल्या. लोक प्रेमाने त्यांना बापू म्हणत.
दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची प्राणज्योत मालवली. परंतु आजही त्यांचे कार्य व विचार आपणास प्रेरणा देतात.
शांततेच्या मार्गाने लढा देणाऱ्या अशा या थोर देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम!
जय हिंद! जय भारत!
![2nd Page of Mahatma Gandhi Speech in Marathi PDF](https://instapdf.in/wp-content/uploads/img/2023/09/mahatma-gandhi-speech-in-marathi-p2.webp)